शब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू )

मी वाचलेल्या साहीत्यामधील चांगले, मला आवडलेले भाग या ब्लॉगवर दिले आहेत. : नरेन्द्र प्रभू

देशाला एक गांधी पुरेसे होते


alt
लोकशाहीत अण्णांच्या मार्गाचे महत्त्व आहेच. लोकांच्या रागाला आवाज देण्याचे व सरकारला धक्के देण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी केले. सरकारला वेळोवेळी जाब विचारणारा कोणीतरी लागतोच. पण त्या व्यक्तीच्या मागे जाऊन सर्वचजण जाब विचारू लागले तर राष्ट्राची निर्मिती थांबते. जाब विचारणारा एकजण पुरतो, नवनिर्मिती करणारे शंभरजण लागतात. देशाला एक गांधी पुरेसे होते, शंभर सरदार पटेल हवे होते. दुर्दैवाने देशात एकच सरदार जन्मले व शंभर गावगांधी जाब विचारू लागले. ‘एव्हरीबडी वॉन्ट्स टू कंट्रोल थिंग्ज.. नोबडी वॉन्ट्स टू टेक रिस्पॉन्सिबिलिटी’ हे श्रीधरन यांचे निरीक्षण देशाची सद्यस्थिती दाखविते. देशाला एक अण्णा पुरेसे आहेत, तर अनेक श्रीधरन हवे आहेत. 


Related Posts with Thumbnails

कागदाचा पुनर्वापर म्हणजेच निसर्ग संवर्धन

Followers

My Blog List

  • निर्मळ - ‘निर्मळ’ म्हणजे ‘मळ’ नसलेलं; ‘स्वच्छ’ मग ते जल अथवा मन काहीही असो त्याचा आस्वाद घेणारी किंवा सहवासात आलेली प्रत्येक व्यक्ती पावन होते. म्हणूनच गंगाजलाला ...
    2 weeks ago
  • - Marathi Font Comparison Tool खाली तुमचा मजकूर टाका आणि विविध फॉन्टमध्ये पाहा: फॉन्ट फाइल्स ड्रॅग आणि ड्रॉप करा (TTF/OTF) अद्यतन करा
    2 months ago

१ डिसेंबर २००८ पासून वाचनसंख्या

मराठी ब्लॉग विश्व